आपण जर धर्मपालन केले, तर धर्म आपले रक्षण करतो ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीर पीठ
‘श्रीरामनिकेतन’ येथे भावपूर्ण वातावरणात कीर्तन शताब्दी महोत्सवास प्रारंभ !
‘श्रीरामनिकेतन’ येथे भावपूर्ण वातावरणात कीर्तन शताब्दी महोत्सवास प्रारंभ !
या दिवशी होणार्या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, महिलांवरील अत्याचार आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झालेली दिसते.
जिल्हा परिषद प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकार्यांना याविषयी विचारले असता, एकल महिलांच्या प्रश्नांवर काम चालू आहे.
या घटनेत रेल्वेचे आणखी २ डब्बे जळले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
संत एकनाथांच्या‘दार उघड बया दार उघड बया’ या भारुडापासून या महानाट्याला प्रारंभ होतो. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते.
भगवंताच्या चरणकमलाशी सुखाची प्राप्ती आहे. क्षमाशीलतेने भगवंताच्या चरणावर डोके ठेवले, तर त्या दर्शनाने त्यातील ऊर्जा आपल्याला मिळते.
कोकणातील जाखडी, नमन, भजन आदी लोककलांच्या सादरीकरणातून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड घालणारे हे लोकनाट्य रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.
सर्व संस्कृत शिक्षकांचा संभाषण सराव होणे, विद्यार्थ्यांशी संस्कृत भाषेत व्यवहार करणे यामुळे संस्कृत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे, हिच सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.
निवासासाठी असलेल्या वसाहतीमध्ये बेकायदेशीर मदरसा चालू होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपा काढत होते का ? मनसेने या प्रकरणात लक्ष वेधले नसते, तर हा बेकायदेशीर मदरसा असाच चालू राहिला असता !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.