पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी स्वत:चे रक्त सांडले, प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी स्वत:चे रक्त सांडले, प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली
जिल्ह्यातील गड आणि किल्ले यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसला.
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत.
काँग्रेसने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यास ठाम विरोध केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या २ पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील.
जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे.
‘कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँके’च्या ६ संचालक प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौर्यावर गेले असता २ लाख ४६ सहस्र रुपये व्यय आला आहे. याविषयी चौकशी करून १५ दिवसांत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले आहेत.
पुरोगामी चळवळीत काम करणार्या विविध संघटनांची ‘जिल्हा सेवा समिती’ नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय झाला.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक लघुरुद्र अभिषेक करून पूजा केली.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी २ जानेवारी या दिवशी सकाळी मोटारसायकलींवरून अभिवादन फेरी काढत निघालेल्या १७ जणांवर वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे.