
मुंबई – आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणे जमत नाही. आता सत्ता महत्त्वाची कि मराठी अस्मिता महत्त्वाची ?, हे शिवसेनेने ठरवावे. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचे नामांतर करायचे, तर लवकर करा. २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, अशी चेतावणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !