
मुंबई – आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणे जमत नाही. आता सत्ता महत्त्वाची कि मराठी अस्मिता महत्त्वाची ?, हे शिवसेनेने ठरवावे. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचे नामांतर करायचे, तर लवकर करा. २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, अशी चेतावणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !