गोवा : शॅक व्यवसायासाठीची वयोमर्यादा हटवली !
‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.’’
‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.’’
आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या आहेत !
कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !
ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षासाठी रात्री १२ नंतर प्रतिबंध आणि हिंदूंच्या सणांवेळी रात्री ८ ते रात्री १० असा वेगळा नियम का ? मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे कधीही अयोग्यच ! यामुळे प्रदूषण होण्याबरोबरच आजारी, वृद्ध आदींना त्रास होतो. असे असले, तरी एकाच देशात २ धर्मियांसाठी वेगळे नियम का ?
विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाचे केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !
‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल.
म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित न झाल्यास गोव्यातील वनक्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे, असे मत पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. गोवा खंडपिठाच्या निवाड्याला आव्हान दिल्याच्या प्रकरणी प्रा. केरकर यांनी हे मत व्यक्त केले.
लिंगमपल्ली अनुराधा हिने ‘ती गोव्यातून अमली पदार्थ आणत होती’, याची स्वीकृती पोलिसांना दिली आहे. संशयित लिंगमपल्ली अनुराधा आणि तिचे दोन मित्र भाग्यनगर येथे जेवणाचा डबा पुरवण्याचे केंद्र चालवत होते.
गेल्या ७५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमातून साधनेद्वारे नैतिकता न रुजवल्याचा परिणाम ! गोव्यासारख्या छोट्या राज्यात शिक्षक, पोलीस आणि आता रुग्णालयातील कर्मचारी यांनी महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार वाढल्यास नवल नाही !
‘‘भारताला पुष्कळ समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा लाभलेली आहे आणि यामुळे प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.’’