मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !
राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यात ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला असून पुढील दोन दिवसांसाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !
देशभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. मंदिर समिती, प्रशासन आणि भाविक यांनी यासाठी प्रयत्न करावेत !
सरकारकडून कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा सरकारने विचार करणे आवश्यक !
‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासमवेत मुसलमान मुलींवर प्रेम असणार्या हिंदु मुलांचेही जीवन संपवले जात आहे. एरवी ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात अडकवू नका’, असा उपदेश देणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?
जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
सामाजिक माध्यमांवर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि मुलाला भेटतांना दिसत आहेत. या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
असा अधिभार आकारून पैसे गोळा करण्यासह सरकारने गोरक्षणासाठी विशेष तरतूद करण्याचीही आवश्यकता आहे !