बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ‘बांगलादेश हिंदु संघटने’च्या नेत्याची हत्या !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! सरकार याविषयी बांगलादेशकडे किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवणार का ?

आमचे परराष्ट्र धोरण आम्ही स्वत: ठरवतो !

‘क्वॉड’मध्ये सहभागी होण्यावरून धमकी देणार्‍या चीनला बांगलादेशने सुनावले !

(म्हणे) ‘अमित शहा यांची बांगलादेशविषयी माहिती मर्यादित आणि तोकडी !’

भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशानी मायदेशी बोलावून त्यांना पोसावे !

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आणि मंदिरावर आक्रमण

मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?

बांगलादेशमध्ये मशिदीमध्ये नमाजपठण करणार्‍यांवर हिफाजत-ए-हिंदच्या आतंकवाद्यांचे आक्रमण : १२ लोक घायाळ

बांगलादेशातील बायबांधा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये शुक्रवारचे नमाजपठण करण्यासाठी आलेल्या लोकांवर हिफाजत-ए-हिंद या जिहादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात १२ हून अधिक जण घायाळ झाले.

बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्‍याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यानंतर बांगलादेशात आणखी एका मंदिरावर आक्रमण !

अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशातील हिंसाचारामागे बंदी घातलेली जिहादी संघटना जमात-ए-इस्लामीचा हात !

एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाहीत, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !

बांगलादेशमध्ये राधागोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला !

‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच यातून बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे !

धर्मांधांच्या या घटनांविषयी भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !