रखरखता उन्हाळा प्रकृती सांभाळा !

उन्हातून आल्यावर लगेचच गार पाणी वा सरबत पिणे टाळावे. जड अन्न खाऊन लगेच उन्हात जाणे टाळावे. उन्हातून वातानुकूलित भागामध्ये किंवा वातानुकूलित भागामधून एकदम उन्हात जाणे टाळावे.

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा !

सध्या चालू असलेल्या या भीषण उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मे मासातील उन्हात स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेदातील काही सूचना येथे देत आहे.

तापमानातील वाढीवर शरिराला थंड ठेवण्यासाठी घरगुती उपाय

तापमानातील वाढ पहाता शरिराला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात सोपी, प्रभावी आणि अन्य कोणतेही दुष्परिणाम न करणारे २ मार्ग म्हणजे धने-जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी. यासाठी घ्यायची काळजी येथे देत आहे.

योगऋषी रामदेवबाबा, आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे महत्त्व !

आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.

मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग : कारणे, लक्षणे आणि उपचार !

मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक जणांना बर्‍याच प्रमाणात होतांना आपल्याला दिसून येतो. आपल्या शरिराचा विविध जंतूंशी प्रतिदिन संपर्क येतच असतो.

उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.

शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य !

आपल्या शरिरात ३ प्रकारचे मल असतात, पुरिष (शौचावाटे बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ), मूत्र (लघवी) आणि घाम. या ३ मलांपैकी मूत्र हे मूत्रपिंडामध्ये तयार होते. आज आपण आपल्या शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते ? ते समजून घेणार आहोत.

शरिरातील विविध वेगांना किंवा संवेदनांना रोखणे म्हणजे आजारांना निमंत्रणच !

महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्‍या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे.

सद्गुण

एखादी व्यक्ती कुठल्याही अडचणीतून एखादे यश संपादन करते, तेव्हा त्या प्रवासात तिच्या मनाला झालेले त्रास तिची तीच जाणत असते.

उष्णतेच्या लाटेमध्ये सर्वांनी घ्यावयाची काळजी

आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने लाह्याचे पाणी, धने-जिरे पाणी यांचा वापर करा. उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसल्यास किंवा ताप आल्यास तात्काळ आपल्या वैद्यांना भेटा.