
नवी देहली – आवश्यकता भासल्यास रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद सोडवण्यासाठी भारत मध्यस्थाची भूमिका बजावण्यास सिद्ध असल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी दिले. या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका जर्मन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एस्. जयशंकर यांनी हे भाष्य केले.
India ready to mediate in Russia-Ukraine conflict, says External Affairs Minister S. Jaishankar.#UkraineRussiaWar #Diplomacy #EAM
Image Courtesy : @IndiaToday pic.twitter.com/UHnLc9adXY— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2024
जयशंकर पुढे म्हणाले की, भारत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रत्येक जण या संघर्षामुळे चिंतेत आहे.
(सौजन्य : DNAIndiaNews)
ते पुढे म्हणाले की, इतिहास पहाता, रशियाने कधीही भारताच्या हितसंबंधांना हानी पोचवली नाही. भारताने रशियासोबतचे आर्थिक संबंध वाढवले आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध स्थिर आणि मैत्रीपूर्ण आहेत.
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif