
‘खत सिद्ध करणे आणि भूमीची उत्पादकता वाढवणे या विषयीची महत्त्वपूर्ण माहिती वेद-पुराणात आहे. भारतियांना मात्र या ‘वेदिक शेती’विषयी विसर पडला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसह अन्य विदेशी संस्थांमध्ये मात्र या शेतीविषयक माहितीवर संशोधन चालू आहे, असे प्रतिपादन कार्बन नैनो ट्यूबवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध लावणारे, तसेच बेल्जियम आणि फ्रान्समध्ये ३ वर्षे ‘थर्ड जनरेशन सोलर सेल’वर संशोधन करणारे श्री. समर्थ जैन (वय २६ वर्षे) यांनी केले. बेल्जियममध्ये शेतकऱ्यांना श्रीमंत मानले जाते, तर भारतात शेतकरी गरीब आहे. भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती पालटण्यासाठी श्री. समर्थ जैन हे जशपूर येथील शेतकऱ्यांना वैदिक शेती शिकवत आहेत.’
(दैनिक ‘सनातन प्रभात’, (३.६.२०१४))
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?