
बागेत वड, कडुलिंब किंवा पिंपळ यांसारख्या वनस्पती असल्यास बागेतील वातावरणाच्या तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने घट होते. बागेच्या सीमेलगत जांभूळ, कडुलिंब, करंज यांसारखी झाडे लावल्यास ती बागेला वादळवाऱ्यापासून, तसेच उष्ण वाऱ्यापासून संरक्षण देतात, तसेच वातावरणात गारवा राहून शेती उत्पादनाला साहाय्य होते. असे असले, तरी ‘मौल्यवान भूमी अशा झाडांमुळे फुकट जाते’, या चुकीच्या समजुतीने आणि विनाहंगामी उत्पादने घेण्यासाठी अशी झाडे लावण्याचा प्रयत्न क्वचितच होतो.
– श्री. मोहन बारी (‘दैनिक लोकसत्ता’, ५.६.१९९९)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?