
बागेत वड, कडुलिंब किंवा पिंपळ यांसारख्या वनस्पती असल्यास बागेतील वातावरणाच्या तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने घट होते. बागेच्या सीमेलगत जांभूळ, कडुलिंब, करंज यांसारखी झाडे लावल्यास ती बागेला वादळवाऱ्यापासून, तसेच उष्ण वाऱ्यापासून संरक्षण देतात, तसेच वातावरणात गारवा राहून शेती उत्पादनाला साहाय्य होते. असे असले, तरी ‘मौल्यवान भूमी अशा झाडांमुळे फुकट जाते’, या चुकीच्या समजुतीने आणि विनाहंगामी उत्पादने घेण्यासाठी अशी झाडे लावण्याचा प्रयत्न क्वचितच होतो.
– श्री. मोहन बारी (‘दैनिक लोकसत्ता’, ५.६.१९९९)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !