‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्ये ‘ह्मूमस’ला (नैसर्गिक पदार्थांचे विघटन झाल्यानंतर बनलेल्या सुपीक मातीला) पुष्कळ महत्त्व आहे. याविषयी माहिती पाहू.

१. शहरात सुपीक माती मिळणे कठीण असते आणि आगाशीलाही मातीचा भार होतो.
२. वाळलेले गवत, विघटनशील कचरा, पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, स्वयंपाकघरातील ओला कचरा या सर्वांचे विघटन करून आपल्याला झाडांसाठीची ‘सुपीक माती’ बनवता येते.
३. मोठ्या झाडांचा पालापाचोळा, आंब्यांच्या पेट्यांतील वाळलेले गवत, घरातील विघटनशील कचरा, तसेच नारळाच्या शेंड्या या सर्वांचा वापर करून आपल्याला उत्तम प्रतीची सुपीक माती बनवता येते.
– एक कृषीतज्ञ, पुणे (८.१२.२०२१)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?