सीमेवर सैन्य आणि सीमा सुरक्षा दल कार्यरत असतांना बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर मुसलमान घुसखोरी कशी करू शकतात ?

किशनगंज (बिहार) – येथे राजधानी एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्रवास करणार्या १४ घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. हे घुसखोर बांगलादेशातील शरणार्थी तळावरून पळून आले आहेत.
राजधानी एक्सप्रेस में मिले 14 रोहिंग्या (8 औरत+2 बच्चे), बांग्लादेश से भागकर भारत में घुसे थे; असम में भी 8 धराए#Rohingya https://t.co/1DUMCa9nfO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 28, 2020
यामध्ये ८ महिला आणि २ मुले यांचाही समावेश आहे. दुसरीकडे आसामच्या अलगापूर येथून ८ रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम