हिजाबवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे माहात्म्य !
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – ‘धर्माचरणी राजा, त्यामुळे सुखी प्रजा !’
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – ‘धर्माचरणी राजा, त्यामुळे सुखी प्रजा !’
असे वासनांध राजकारणी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? अशा नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.
पाक तसेच अन्य इस्लामी देशांमध्ये मुली लहान वयापासून हिजाब, बुरखा आदी परिधान करतात. ‘असे असतांनाही तेथे बलात्काराचे प्रमाण अधिक का ?’,
हिंदु युवती धर्मापासून दूर गेल्यामुळेच धर्मांधांना त्यांना फसवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !
देहलीत आता वृद्ध महिलाही असुरक्षित ! यावरून समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हेच सिद्ध होते ! जोपर्यंत बलात्कार्यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, तोपर्यंत असे घृणास्पद प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?
बुरख्याद्वारे स्वत:ला झाकणे, हा मी अधिकार समजत नाही, तर ते स्त्रीवरील अत्याचाराचे प्रतीक आहे. बुरखा आणि हिजाब (मुसलमान महिलांचा गळा अन् मान झाकण्याचे वस्त्र) यांचा ‘महिलांना लैंगिक वस्तू बनवणे’, हा एकच उद्देश आहे.
गनेडीवाला यांनी दिलेले निकाल केवळ संवेदनाहीन नसून महिलांचे खच्चीकरण करणारे आहेत, अशी जनतेची भावना आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी चांगले न्यायाधीश पदावर येणे, हे सामाजिक हितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग आहे. मुसलमान महिलांचे शिक्षण पूर्णपणे बंद केले जावे; कारण आता त्यांच्या इच्छेनुसारच तीन तलाकच्या विरोधात कायदा झाला आहे. आता त्या शिक्षित झाल्या आहेत. यामुळेच मुसलमान त्रस्त आहेत.
भारतात हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाकचा थयथयाट; मात्र स्वतःच्या प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प ! यावर जागतिक महिला आयोग, महिलांच्या संघटना, तसेच भारतातील महिला नेत्या का बोलत नाहीत ?
या मुलीवर बलात्कार करून तिला तलावमध्ये बुडवून तिची हत्या करण्यात आली होती. अशा घटनांमध्ये आरोपीला हीच शिक्षा योग्य आहे !