मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त खोटे ! – पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्था

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त खोटे ! – पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्था

राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.

संपादकीय : हिंदुहितासाठी मतदान करा !  

संपादकीय : हिंदुहितासाठी मतदान करा !  

मतदान हा धर्म, म्हणजे कर्तव्य समजून राष्ट्रहित जोपासणारे सरकार सत्तेत आणण्यासाठी मतदान करा !

Chhattisgarh Waqf Board : राज्यातील सर्व मशिदींना शुक्रवारच्या नमाजानंतरच्या भाषणात विषय मांडण्यासाठी घ्यावी लागणार वक्फ बोर्डाची संमती !

Chhattisgarh Waqf Board : राज्यातील सर्व मशिदींना शुक्रवारच्या नमाजानंतरच्या भाषणात विषय मांडण्यासाठी घ्यावी लागणार वक्फ बोर्डाची संमती !

छत्तीसगड वक्फ बोर्डाचा आदेश

Farmers Land  Of Gadag : कायदेशीर लढाईनंतर गदग येथील शेतकर्‍यांना त्यांची भूमी परत मिळाली !

Farmers Land  Of Gadag : कायदेशीर लढाईनंतर गदग येथील शेतकर्‍यांना त्यांची भूमी परत मिळाली !

न्यायालयाने पीडित शेतकर्‍यांचा मालकी अधिकार कायम ठेवला आहे; मात्र अद्याप २०१ शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.

‘वक्फ कायदा’ घटनाबाह्य असल्याने तो रहितच करणे आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

‘वक्फ कायदा’ घटनाबाह्य असल्याने तो रहितच करणे आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

घटना जेव्हा लिहिली गेली, तेव्हा घटनेच्या कोणत्याच कलमामध्ये ‘वक्फ’च्या संदर्भात उल्लेख नाही. असे असतांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा आणला. नंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकाळात या कायद्यात अमर्याद अधिकार देण्यात आले.

वक्फ कायदा रहित करा !

वक्फ कायदा रहित करा !

केरळमधील १ सहस्र चर्चची संघटना असणार्‍या ‘सिरो मालाबार चर्च’कडून वक्फ बोर्डाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ख्रिस्तीबहुल मुनंबम् आणि चेराई या गावांतील भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याने हा विरोध केला जात आहे.

Syro Malabar Church Kerala : केरळमध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधात ‘सिरो मालाबार चर्च’कडून आंदोलन !

Syro Malabar Church Kerala : केरळमध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधात ‘सिरो मालाबार चर्च’कडून आंदोलन !

देशातील ख्रिस्ती आणि त्यांचे चर्च ‘वक्फ कायदा’ रहित करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी का करत नाही ?

वक्फ कायद्यातील ४४ सुधारणा म्हणजे भूमी जिहादला विरोधच होय ! – अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई

वक्फ कायद्यातील ४४ सुधारणा म्हणजे भूमी जिहादला विरोधच होय ! – अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई

‘वक्फ कायद्या’त आजपर्यंत ४४ सुधारणा करण्यात आल्या आहेत. याचा आधार घेऊन लाखो एकर भूमी बळकावण्यासाठीच (भूमी जिहाद) केला जात आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई यांनी केले.

वक्फ कायदा नष्ट झाला पाहिजे ! – अधिवक्ता विष्णू शंकर जैन

वक्फ कायदा नष्ट झाला पाहिजे ! – अधिवक्ता विष्णू शंकर जैन

वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.

कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात विधानसभाही वक्फची मालमत्ता ! 

कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात विधानसभाही वक्फची मालमत्ता ! 

बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी कार्यालयाच्या भूमींच्या सर्वेक्षणात ही कार्यालये ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून उल्लेख असल्याचे समोर आले आहे. बांधकाम स्थितीतील लहान विधानसभा इमारतीच्या पहाणीत ती वक्फ मालमत्ता म्हणून नोंद असल्याचे दिसून आले…