मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त खोटे ! – पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्था
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.
मतदान हा धर्म, म्हणजे कर्तव्य समजून राष्ट्रहित जोपासणारे सरकार सत्तेत आणण्यासाठी मतदान करा !
न्यायालयाने पीडित शेतकर्यांचा मालकी अधिकार कायम ठेवला आहे; मात्र अद्याप २०१ शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.
घटना जेव्हा लिहिली गेली, तेव्हा घटनेच्या कोणत्याच कलमामध्ये ‘वक्फ’च्या संदर्भात उल्लेख नाही. असे असतांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा आणला. नंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकाळात या कायद्यात अमर्याद अधिकार देण्यात आले.
केरळमधील १ सहस्र चर्चची संघटना असणार्या ‘सिरो मालाबार चर्च’कडून वक्फ बोर्डाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ख्रिस्तीबहुल मुनंबम् आणि चेराई या गावांतील भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याने हा विरोध केला जात आहे.
देशातील ख्रिस्ती आणि त्यांचे चर्च ‘वक्फ कायदा’ रहित करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी का करत नाही ?
‘वक्फ कायद्या’त आजपर्यंत ४४ सुधारणा करण्यात आल्या आहेत. याचा आधार घेऊन लाखो एकर भूमी बळकावण्यासाठीच (भूमी जिहाद) केला जात आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई यांनी केले.
वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.
बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी कार्यालयाच्या भूमींच्या सर्वेक्षणात ही कार्यालये ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून उल्लेख असल्याचे समोर आले आहे. बांधकाम स्थितीतील लहान विधानसभा इमारतीच्या पहाणीत ती वक्फ मालमत्ता म्हणून नोंद असल्याचे दिसून आले…