‘नूपुर शर्मा यांचा सूड उगवण्यासाठी काबूलच्या गुरुद्वारावर आक्रमण ! – इस्लामिक स्टेट
जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो; म्हणून ते त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाला, तरी त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो; म्हणून ते त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाला, तरी त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही. केवळ ‘अब्राहमिक’ धर्मांविरुद्धच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि हिंदु धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचार यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करायला हवेत.
आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !
पाकिस्तानने आतंकवादाविरोधात काहीही पावले उचलली नसतांना ‘एफ्.ए.टी.ए.’कडून असा निर्णय घेणे आश्चर्यकारकच होय ! एफ्.ए.टी.ए.वर अमेरिका आणि युरोपीय देश यांचा दबाव असल्याविना असा निर्णय होणे शक्य नाही !
जिहादी हे जगातील सर्वांत गरीब देशांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील बुर्किना फासोच्या नागरिकांची हत्या करत आहेत. जिहादी हे श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. असे ट्वीट त्यांनी केले आहे.
कलम ३७० हटवल्यावरही काश्मीरला हिंदुविहीन करून १०० टक्के इस्लामिक राज्य बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे.
या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
हिंदूंना अशी धमकी देण्याचे आतंकवाद्यांचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भाजपने आतंकवाद्यांवर केली पाहिजे !