काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट

काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट

अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.

शौर्य आणि भक्ती यांच्यामुळे झालेला पराक्रम म्हणजे अफझलखानाचा वध !

शौर्य आणि भक्ती यांच्यामुळे झालेला पराक्रम म्हणजे अफझलखानाचा वध !

अफझलखानवधाच्या प्रसंगात आपण बारकाईने महाराजांनी केलेली सिद्धता आणि त्यांनी केलेला पराक्रम अभ्यासला, तर सर्व ईश्वरी नियोजनानुसार झाले, हे निश्चित लक्षात येते.

आतंकवादाविरुद्ध भारताचा निकराचा लढा !

आतंकवादाविरुद्ध भारताचा निकराचा लढा !

आतंकवाद ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ती सर्वसामान्य लोकांना सुखाने आणि शांतपणे जीवन जगू देत नाही. अशी राक्षसी प्रवृत्ती ठेचणे, हाच न्याय आणि अहिंसा आहे.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसूल करणार्‍या १० जणांना अटक !

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसूल करणार्‍या १० जणांना अटक !

नक्षली सप्ताहात नक्षलवाद्यांकडून जाळपोळ, खंडणी वसूल करणे, झाडे टाकून रस्ता बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे आदी दहशत पसरेल अशी कृत्ये करण्यात येतात.

२६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा !

२६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा !

न्यूयॉर्क येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतियांची निदर्शने !

सोमालियन सैन्याच्या हवाई आक्रमणात १०० आतंकवादी ठार !

सोमालियन सैन्याच्या हवाई आक्रमणात १०० आतंकवादी ठार !

‘‘अल्-शबाब’च्या आतंकवाद्यांकडून सरकारी अधिकारी आणि सैनिक यांच्यावर मोठे आक्रमण केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हवाई आक्रमण केले.

आतंकवादाच्या विरोधात ‘आत्मनिर्भर’ भारताचा लढा !

आतंकवादाच्या विरोधात ‘आत्मनिर्भर’ भारताचा लढा !

‘आतंकवादाचा सामना करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रयत्न केले ? आणि पुढे कोणते प्रयत्न करणे अपेक्षित आहेत ? याविषयी या लेखात पाहणार आहोत – परराष्ट्रविषयक घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे

आतंकवादी कर्नाटकातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

आतंकवादी कर्नाटकातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

आतंकवादी राज्यातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यासाठी मंगळुरू येथील कुकर बाँबच्या झालेल्या स्फोटाचे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.