जम्मूमधील हिंदू करत आहेत बंदुका चालवण्याचा सराव !

जम्मूमधील हिंदू करत आहेत बंदुका चालवण्याचा सराव !

जिहाद्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी घेतला निर्णय

भाग्यनगर येथे पकडण्यात आलेले आतंकवादी करत होते मुसलमान तरुणांची भरती !

भाग्यनगर येथे पकडण्यात आलेले आतंकवादी करत होते मुसलमान तरुणांची भरती !

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. त्यामुळे आता हा धार्मिक आतंकवाद नष्ट करण्यासाठी धर्मांधांची जिहादी मानसिकता कशी नष्ट करता येईल, याचा विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे !

हिंदूंना सुरक्षेविना काश्मीर खोर्‍यात काम करण्यासाठी भाग पाडणे, हा अमानुषपणा !

हिंदूंना सुरक्षेविना काश्मीर खोर्‍यात काम करण्यासाठी भाग पाडणे, हा अमानुषपणा !

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आचार्य स्वामी अवधेशानंद गिरि उपस्थित होते.

आपणच आतंकवादाची बीजे पेरली !

आपणच आतंकवादाची बीजे पेरली !

पाकला ७५ वर्षांनी ही उपरती होऊन काहीही उपयोग नाही. त्यांनी निर्माण केलेला आतंकवादरूपी राक्षस आता त्यांचा बळी घेतल्याविना रहाणार नाही, हेच खरे !

हुरियत कॉन्फरन्सचे श्रीनगर येथील कार्यालयाला टाळे ठोकले !

हुरियत कॉन्फरन्सचे श्रीनगर येथील कार्यालयाला टाळे ठोकले !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फुटीरतावादी संघटनेवर केली कारवाई

जेरुसलेममध्ये प्रार्थनास्थळावरील आतंकवादी आक्रमण ८ जण ठार, तर १० जण घायाळ  

जेरुसलेममध्ये प्रार्थनास्थळावरील आतंकवादी आक्रमण ८ जण ठार, तर १० जण घायाळ  

आक्रमण करणार्‍या पॅलेस्टिनी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर

काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !

पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.

जम्मूमधील २ बाँबस्फोटांत ५ जण घायाळ !

जम्मूमधील २ बाँबस्फोटांत ५ जण घायाळ !

कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !