गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !
१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. . .
१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. . .
‘२२.१२.२०२० या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण रामनाथी आश्रमाच्या पवित्र वास्तूत रहात आहोत.
१३ जानेवारी या दिवशी सौ. मंगला मराठे यांची परात्पर गुरुदेवांशी प्रथम भेट याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
परात्पर गुरुमाऊलीच्या अवतारी व्यक्तीत्वाचे रेशीमधागे उलगडणारा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच क्रमशः अनभवूया…
‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘माझा ‘काळजी करणे’ हा स्वभावदोष आहे. माझी मुलगी गायत्री हिला शारीरिक त्रास होतो. तेव्हा ती वेगवेगळ्या त्रासांसाठी वेगवेगळे नामजपादी उपाय करत असते.
वर्ष २०२० मधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोेत्सवाच्या वेळी साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.
एका साधकाला ‘त्याच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे’, असे समजले. तेव्हा साधकाच्या मनात ‘त्यांच्या घरी देवपूजा करतात. ते चांगले लोक आहेत, तरी असे कसे झाले ?’, असे विचार येऊन त्याला वाईट वाटले.
‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले