‘ऑनलाईन’ शिक्षणाने लिखाणाचाच विसर !
लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.
लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.
गोव्यात भाजपचे सरकार असूनही हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीरामसेना आणि श्रीरामसेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात प्रवेशबंदी घातली आहे.
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी त्यांच्या मुलासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
‘मॉर्निंग स्टार स्कूल’सारख्या ख्रिस्ती मिशनरी शाळांची नोंदणी त्वरित रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
चालू वर्षातही शाळा चालू होण्याची चिन्हे नसल्याने देशभरातून गणवेशाची येणारी मागणी बंद झाली आहे. त्यामुळे गारमेंट उद्योगातील २० सहस्र कामगारांवर बेकारीची वेळ येईल, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी एका वृत्तपत्राला दिली.
विनामूल्य शिक्षण अधिकार कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन केले पाहिजे; परंतु कोरोनाच्या स्थितीमुळे या वर्षी असे करणे शक्य नाही.
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.
मातृभाषेतूनच किमान प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, असे शिक्षणतज्ञांनी सांगितलेले असूनही अंगणवाड्यांमधून इंग्रजी शिकवण्याची दुर्बुद्धी होणे देशासाठी दुर्दैवी आणि भावी पिढीची हानी करणारेच ठरेल !
पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !