आजपासून शाळा चालू होणार !
राज्यातील शाळा गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे बंद होत्या. आता कोरोना महामारी नियंत्रणात आली असल्याने शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे.
राज्यातील शाळा गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे बंद होत्या. आता कोरोना महामारी नियंत्रणात आली असल्याने शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे.
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने नेमलेल्या तज्ञ वैद्यकीय समितीने राज्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत (हायब्रीड मोड) चालू करण्याची शिफारस राज्यशासनाला केली आहे.
ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे.
सरकारी प्राथमिक शाळांपैकी पेडणे तालुक्यातील ४, डिचोली तालुक्यातील ३, फोंडा, सांगे आणि केपे या तालुक्यांतील प्रत्येकी २ आणि तिसवाडी तालुक्यातील १, अशा एकूण १४ शाळा बंद झाल्या आहेत.
गोव्यात पर्यटन चालू करण्यासमवेतच चार्टर्ड विमानसेवा चालू करण्यासंबंधी आम्ही केंद्रशासनाला पत्र पाठवले आहे आणि केंद्रशासनाच्या अनुमतीची वाट पहात आहोत.
सरकारचा आदेश डावलून ‘चेंबूर कर्नाटक हायस्कूल’ची विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्काची वसुली
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्यवस्थापनाशी निगडित सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास असलेले निर्बंध शासनाने उठवल्याने महाविद्यालये आता प्रत्यक्ष वर्ग चालू करू शकणार आहेत.