
मुंबई – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना धान्य वितरण करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तांदूळ आणि डाळी शासनाकडून शाळांना देण्यात येत होत्या. ते वाटण्याचे काम शाळेतील कर्मचारी करायचे. हे सुरळीत चालू असतांना मध्येच शासनाने ‘या आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोषाच्या खात्यात देण्यात येणार’, असे घोषित केले आणि सुका शिधाही (तांदूळ, डाळी) देणे बंद केले. आता पुन्हा २५० कोटी रुपये रकमेचे धान्य वाटप करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !