नववर्षाचा संकल्प !

नववर्षाचा संकल्प !

येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधिश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज हे विश्‍व हिंदु परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्च अधिकार समितीचे सदस्य आहेत.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.

कुंभपर्वात गोदावरीच्या रामकुंडातील जलात राजयोगी (शाही) स्नान करण्यापूर्वी आणि नंतर होणारा आध्यात्मिक स्तरावरील पालट !

कुंभपर्वात गोदावरीच्या रामकुंडातील जलात राजयोगी (शाही) स्नान करण्यापूर्वी आणि नंतर होणारा आध्यात्मिक स्तरावरील पालट !

नाशिक कुंभमेळ्याच्या राजयोगी स्नानापूर्वीच्या आणि नंतरच्या रामकुंडातील दोन्ही जलांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे पाहण्यासाठी केलेली चाचणी . . .

‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला, समाजातून भरभरून प्रतिसाद ही लाभला.

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी अंतर्बाह्य सुंदर अन् चैतन्यमय झालेले कुडाळ सेवाकेेंद्र !

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी अंतर्बाह्य सुंदर अन् चैतन्यमय झालेले कुडाळ सेवाकेेंद्र !

कुडाळ सेवाकेेंद्रातील श्रीमती वैशाली पारकर यांनी उलगडलेली सद्गुरु सत्यवानदादांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र आणू शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करावे लागेल ! – शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र आणू शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करावे लागेल ! – शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

राजकीय पक्षांच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्रा’साठी कार्य करावे लागेल, असे उद्गार येथील शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी काढले.

भाग्यनगर, तेलंगाणा येथील कोटा हनुमंत कुमार यांना रामनाथी आश्रमभेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

भाग्यनगर, तेलंगाणा येथील कोटा हनुमंत कुमार यांना रामनाथी आश्रमभेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘सनातन संस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या रामनाथी आश्रमात येणे, हीच एक महत्वपूर्ण गोष्ट असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने मी धन्य झालो.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी ! – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी ! – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले.