रक्षाबंधनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याशी संवाद
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !
अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले.
‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘बलसागर हिंदु राष्ट्र होवो !’ ऑनलाईन कार्यक्रम
अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि नागोरी यांचे नाव पुढे केले.
काही वर्षांपूर्वी स्वत:ला पुरोगामी, बुद्धीवादी वगैरे म्हणवणे फार सोपे होते.
‘रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केलेल्या सेवांच्या प्रयत्नांविषयी त्याचे कौतुक करणे आणि साधनेच्या गुणात्मक वृद्धीसाठी त्यांना पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करणे…
साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.
१५ ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालू असतांना सोसायटीच्या आवारात एक अर्धनग्न मतीमंद महिला शिरली.
वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.