‘नामजप के परिणाम – अद्वितीय शोधकार्य !’ या विशेष सत्संगाचे आयोजन !
‘ऑनलाईन नामजप सत्संगा’चे ५०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…
‘ऑनलाईन नामजप सत्संगा’चे ५०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…
‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण मानसिक स्तरावरील उपाय सांगतात व काही जण आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात. पण ‘दुःखाचे मूळ त्रास शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?,हे कुणीच सांगत नाही.
या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली….
२ ऑगस्टपासून येथील ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या चॅनलवर प्रतिदिन सकाळी ७ वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रसारित करण्यात येणारा ‘ऑनलाईन नामजप सत्संग’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे….
नामजप आणि सत्संग यांमुळे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले.
या प्रसंगी मंदिराचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजन गोराई म्हणाले, ‘‘वृक्षारोपणासारखे महान कार्य अन्य प्रतिष्ठित लोकांकडून करण्यापेक्षा सनातनच्या साधकांकडूनच करावे, असे मला वाटले.’’
ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी, तसेच राष्ट्रहित जोपासणारे कायदे निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींना आंदोलन का करावे लागते ? केंद्र सरकार स्वतःहून अशी कृती का करत नाही ?
या महोत्सवांना जगभरातील साधक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या पुणे येथील विद्यार्थ्यांचे परीक्षेत सुयश !
शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांना सनातन संस्थेकडून श्रद्धांजली !