भारतासाठी ‘शांघाय सहकार्य संघटने’चे महत्त्व आणि त्याची वाटचाल !

येत्या काळातील भारताचे आर्थिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने नागरिकांना त्या दृष्टीने घडवणे आवश्यक !

पश्‍चिमी देशांचा सामना करण्यासाठी रशिया ३ लाख सैनिकांची करणार भरती !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन ७ मास उलटले असले, तरी अमेरिकेसहित पश्‍चिमी देश रशियाच्या आक्रमकतेला लगाम घारण्यात अपयशी ठरले आहेत.

काबुल (अफगाणिस्तान) येथील रशियाच्या दूतावासाबाहेरील बाँबस्फोटात २० जण ठार

काबुल येथे ५ सप्टेंबरच्या दिवशी रशियाच्या दूतावासाबाहेर करण्यात आलेल्या आत्मघाती आक्रमणात २० हून अधिक जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये २ जण दूतावासाचे अधिकारी आहेत.

रशियन पत्रकार दर्या डुगिन हिची हत्या क्रूर आणि क्लेषदायी ! – पुतिन

पत्रकार दर्या ही पुतिन यांचे निकटवर्तीय सहकारी अ‍ॅलेक्सझँडर डुगिन यांची मुलगी होती.

भारतात आत्मघातकी आक्रमणाचा कट रचलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला रशियात अटक !

भारत सरकारने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध आतंकवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

भारताची युद्धसज्जता : अणूबाँब टाकणार्‍या ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ या विमानाची खरेदी !

वर्ष १९७० पासून रशिया ही विमाने वापरत आहे. त्यामुळे या विमानांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. हे विमान अतिशय चांगले असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे.

भारत आणि चीन यांचे सैनिक रशियात एकत्र सराव करणार

रशियामध्ये होणार्‍या ‘जागतिक सैनिक सरावा’त भारत आणि चीन यांचे सैनिक एकत्र सराव करतांना दिसणार आहेत. सध्या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून तणावाची स्थिती आहे.

भारत-पाक अणुयुद्धात २०० कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो ! – शास्त्रज्ञांचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ७ मासांपासून युद्ध चालू आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये युद्धाची शक्यता कायम आहे. या दोन्ही संकटांनी संपूर्ण जगाला दोन गटात विभागले आहे. अशा स्थितीत अनेक वेळा ‘महायुद्धाला आरंभ होईल’, अशी परिस्थिती निर्माण होते.

भारत रशियाकडून ‘बाँबर’ विमाने खरेदी करणार !

रशियाकडून युद्धसाहित्य खरेदी करतांना भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युद्धसाहित्य निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भर’ होणेही आवश्यक आहे !