ठाणे येथे विजेचा धक्का लागून ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू !

या प्रकरणात उत्तरदायी असणार्‍यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !

Fire Accident : मडगाव (गोवा) येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक

आग लागण्याची घटना दुकानातील वातानुकूलिन यंत्रामुळे घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलाच्या पथकाने व्यक्त केला आहे.

MIG-29 Accident : दाबोली (गोवा) धावपट्टीवर ‘मिग २९’ विमानाचा टायर फुटला

ही घटना २६ डिसेंबरला घडली. त्यानंतर २ घंटे दाबोली विमानतळावर उतरणारी विमाने मोपा विमानतळाकडे वळवावी लागली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात !

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर येथून श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी जात असतांना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.

समृद्धी महामार्गांवरील अपघात अल्प होण्यासाठी वाहतुकीसंबंधी उपाययोजानंवर भर देणार ! – शंभूराजे देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

समृद्धी महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी परिवहन महामंडळाकडून ८ पथके, तर पोलीस आयुक्तालयांकडून १४ पथके सिद्ध केली आहेत. ४ सहस्र वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.

उल्हासनगर येथे मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू

मद्य प्राशन करून गाडी चालवणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

Libya Boat Accident : युरोपमध्ये जाणार्‍या शरणार्थींची नौका समुद्रात बुडाल्याने ६१ जणांचा मृत्यू  

मध्य-पूर्व आणि आफ्रिका खंडातील अराजक स्थितीमुळे तेथील अनेक नागरिक युरोपमध्ये शरणार्थी म्हणून जात आहेत.

Delhi Metro Death : देहली मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू !

घटना १४ डिसेंबरची असून गंभीर घायाळ झालेल्या महिलेला विविध रुग्णालयांत नेऊन शेवटी सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु तिचे प्राण वाचवता आले नाहीत.

देवगड (सिंधुदुर्ग) समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.

तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

ससून रुग्णालयात उपचार चालू असलेल्या रुग्णांची शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी भेट घेतली. तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.