हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदन !

१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

शाळांचे इस्लामीकरण त्वरित थांबवा आणि हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घाला !

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’, ही मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालये, इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय येथे याविषयीचे निवेदन देण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शाळा-महाविद्यालय, पोलीस यांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीकडून यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनास निवेदने

हिंदु जनजागृती समिती गेल्या १९ वर्षांपासून प्रश्नमंजुषा, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके-फ्लेक्स, ध्वनीचित्रफीती, समाजमाध्यमे या माध्यमांतून, तसेच रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करणे यांद्वारे जनजागृती करत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !

राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्या !

राजस्थानमधील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.