गुजरातमध्ये एका हिंदु युवतीची विवाहित धर्मांधाकडून फसवणूक !
यालाच ‘लव्ह जिहाद’ म्हणतात ! ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्यांना अशा फसवणुकीविषयी काय म्हणायचे आहे ? याविषयी मूग गिळून गप्प बसणारे म्हणे धर्मनिरपेक्ष !
यालाच ‘लव्ह जिहाद’ म्हणतात ! ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्यांना अशा फसवणुकीविषयी काय म्हणायचे आहे ? याविषयी मूग गिळून गप्प बसणारे म्हणे धर्मनिरपेक्ष !
आरोपी वेगवेगळ्या धर्मांचे असून त्यांनी ‘इस्लाम’ पंथ स्वीकारला आहे. तेव्हापासून ते बळजोरीने गरीब आणि मूकबधीर लोकांचे धर्मांतर घडवून आणायचे.
पाकमधील सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. या ठिकाणी धर्मांतर होण्याच्या घटना पुनःपुन्हा घडत आहेत. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे हे सूत्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे.
धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.
भारतातील किती हिंदु खासदार अशा प्रकारची मागणी भारत सरकारकडे करतात ?
धर्मांधाने भाऊ आणि वडील यांनाही करायला लावले हिंदु युवतीचे शोषण !
लव्ह जिहादच्या शेकडो घटना घडून सहस्रो हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतांनाही सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा का करत नाही ?
धर्मांध नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली धर्मांतर !
पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी आता भारत सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास पाकमध्ये औषधालाही हिंदू शिल्लक रहाणार नाही, हे निश्चित !
भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत
धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे लिहून घेतले जाते.
असे निवेदन हिंदुत्वनिष्ठांना का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?