महिलांची मानहानी आणि धर्म !
‘महिला कोणत्या धर्माची आहे ?’, यावरून पोलीस कारवाई करतात का ? तसे नसेल, तर ‘हा दुजाभाव कशासाठी ?’, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे.
‘महिला कोणत्या धर्माची आहे ?’, यावरून पोलीस कारवाई करतात का ? तसे नसेल, तर ‘हा दुजाभाव कशासाठी ?’, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे.
या कायद्याला पुढील मासामध्ये संसदेमध्ये संमती मिळण्याची शक्यता आहे. आर्क्टिक येथे गोठवणारी थंडी असून तेथे उणे तापमान असते.
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या आक्रमणांची भयावहता आणि व्याप्ती पहाता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, तसेच भारतातील हिंदूंना ‘हिंसक’ आणि ‘असहिष्णू’ ठरवून त्यांना हिणवणारी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे आता मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या !
पाटण (जिल्हा सातारा) येथील रुवले (सुतारवाडी) येथे २९ डिसेंबर या दिवशी ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली.
हिंदु साधूसंतांवर अशा प्रकारचे केवळ आरोपही झाले, तरी एकजात सर्व पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी त्यांच्याविरोधात गरळओक करतात आणि सर्वच संत अन् हिंदु धर्म यांच्यावर लांच्छन लावतात. आता मात्र हा संपूर्ण चमू बिळात जाऊन लपला आहे, हे लक्षात घ्या !
रक्षकच बनला भक्षक ! असे गुन्हेगार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात प्रथम ३ क्रमांकांमध्ये आहे. इतकी वाईट स्थिती राज्याची आहे.
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
अशा धर्मांधांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल !