मध्य आणि हार्बर मार्गांवरील ८४ लोकल रहित !

मध्य रेल्वेतील एका मोटरमनने आत्महत्या केली असून त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला !; नांदेड येथे २ सहस्र जणांना विषबाधा !…

लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळूमामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने २ सहस्र भक्तांना विषबाधा झाली. यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करावे लागले.

श्री रामललाच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या रेल्वेमध्ये जळता भ्रमणभाष फेकला !

श्री रामललांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या ‘आस्था स्पेशल ट्रेन’मध्ये ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने जळता भ्रमणभाष फेकला.

माहीम रेल्वेरुळांवर झोपडपट्टीतील लोकांची वसाहत !

लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात रहात असून रेल्वेप्रशासनाने आतापर्यंत काहीच कार्यवाही का केली नाही ? याला उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून २२ लाख ७० सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरला

मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीने प्रवास करत असतांना खेड रेल्वेस्थानक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली.

८ वर्षांनी भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करणे, हाही एक गुन्हाच होय !  

‘गौहत्ती (आसाम) येथे तैनात रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाने ७ अधिकार्‍यांच्या घरांवर धाड घातली.

दादर-पंढरपूर एक्सप्रेस मिरज-सांगलीमार्गे सातार्‍यापर्यंत धावणार !

ही गाडी रविवार, सोमवार आणि शुक्रवार अशी ३ दिवस आहे. ही गाडी पंढरपूर येथून निघून सांगोला, ढालगाव, जत रोड, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लाेस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, कोरेगाव आणि सातारा अशी स्थानके घेईल.

Asam Corrupt Railway Officials : आसाममध्ये रेल्वेतील ७ अधिकार्‍यांनी केला ६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार !

गेली ७ वर्षे असा प्रकार होत असणे, यातून हा भ्रष्टाचार केवळ उपमुख्य अभियंत्यापर्यंत सीमित नसणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या खात्यातील मुख्य अभियंता, अन्य वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री यांचीही चौकशी झाली पाहिजे !

१३ फेब्रुवारीला निघणार ‘कोल्हापूर-अयोध्या-कोल्हापूर’ विशेष गाडी !

श्रीरामभक्तांना अयोध्या येथे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी रेल्वेने उपलब्ध करून दिली असून १२ फेब्रुवारीला ‘कोल्हापूर-अयोध्या-कोल्हापूर’ ही विशेष गाडी कोल्हापूर येथून निघणार आहे.

हरिप्रिया एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस एल्.एच्.बी. कोचवर धावणार !

महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती एक्सप्रेस या दोन्ही लिंक एक्सप्रेस आहेत. या एक्सप्रेस यापूर्वी ‘आय.सी.एफ्.’ कोचवर धावत होत्या.