चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !
अशा असंवेदनशील अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अशा असंवेदनशील अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.
केवळ परीक्षांच्या काळातच असे नव्हे, तर प्रतिदिनच लोकलसेवा वेळापत्रकानुसार व्हायला हवी, हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का ?
मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ अ वरील एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ आठवड्यापूर्वी तोडला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते.
भर गर्दीत वेश्यांनी सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे सामाजिक र्हासाचाच प्रकार होय ! हा प्रकार गंभीर असून कुणाच्या तक्रारीची वाट पहाण्यापेक्षा प्रशासनाने स्वत:हून हे प्रकार रोखायला हवेत. महाराष्ट्रासारख्या संतभूमीत असे प्रकार शोभनीय नाहीत !
या घटनेत रेल्वेचे आणखी २ डब्बे जळले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
मध्य रेल्वेतील एका मोटरमनने आत्महत्या केली असून त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेले.
लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळूमामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने २ सहस्र भक्तांना विषबाधा झाली. यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करावे लागले.
श्री रामललांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या ‘आस्था स्पेशल ट्रेन’मध्ये ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने जळता भ्रमणभाष फेकला.