पुणे येथे १५ वर्षांपेक्षा जुनी लाखो वाहने पुनर्नोंदणी न करता अवैधरित्या रस्त्यावरून धावत आहेत !
कायद्याचा धाक नसणारी जनता निर्माण करणारे आजपर्यंतचे शासनकर्ते ! आतातरी प्रशासनाने कायद्यानुसार वागण्याची इच्छाशक्ती वाढवणे आवश्यक आहे !
कायद्याचा धाक नसणारी जनता निर्माण करणारे आजपर्यंतचे शासनकर्ते ! आतातरी प्रशासनाने कायद्यानुसार वागण्याची इच्छाशक्ती वाढवणे आवश्यक आहे !
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे.
लाचखोरीमध्ये महिलांनीही अग्रेसर असणे दुर्दैवी ! अशा लाचखोर अधिकार्यांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !
हप्तेखोरीला कंटाळून सामान्य नागरिक आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या आरोपात खरोखरीच तथ्य असेल, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! लाच प्रकरणामध्ये केवळ गुन्हा नोंद करून काही उपयोग होत नाही, हे दर्शवणारी घटना ! लाचप्रकरणी सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच शिक्षा होणे आवश्यक आहे !
शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !
मार्च अखेरपर्यंत सर्व घरांमध्ये घरपोच पाणी देण्याच्या ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये सरकारी गायरान भूमी मिळत नसल्याने योजनांच्या कार्यवाहीमध्ये अडथळे येत आहेत.
सरकारी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू होणे, हे रुग्णालय आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद !
अशा प्रकारे पाणी वाया घालवणार्यांचे पाणी कायमचे तोडण्याची शिक्षा दिली पाहिजे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
पुण्यातील उद्दाम रिक्क्षाचालक ! पैशांसाठी जनतेला त्रास देणार्या रिक्शाचालकांवर नियमितपणे कारवाई का होत नाही ?