अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !
देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !
देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !
देशात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघड होत असतांना खरे तर केंद्र सरकारने बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी उल्लेख केलेल्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्काेटिक जिहाद’ यांविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे !
विदेशामध्ये पाद्य्रांच्या वासनांधतेची आणि समलैंगिकतेची शेकडो प्रकरणे समोर आली असल्याने ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशीच प्रतिमा ख्रिस्त्यांच्या मनात निर्माण होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !
येथील ईकरी भागातील एका घरामध्ये लोकांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आल्यावर पोलिसांनी या पाद्र्याला कह्यात घेतले.
अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात; कारण त्यांच्या लेखी पाद्य्रांची प्रतिमा अशी नाही आणि ते भारतियांना तशी करून देऊ इच्छित नाहीत !
भारताची फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे, अशी मागणी ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उपसंचालक पाद्री उपेंद्र राव यांनी ‘ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चियन कौन्सिल’च्या वतीने केली आहे.
आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेवर असतांना या फुटीरतावादी पाद्य्राची मागणी सत्यात उतरल्यास आश्चर्य वाटणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक !
तमिळनाडूमधील वीयन्नूर गावामधील एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करणारे अरुमनाई ख्रिश्चियन असोसिएशनचा सचिव असणारा पाद्री अरुमनाई स्टीफेन आणि द्रमुकच्या जॉन, हेन्सलिन अन् जेबराज या कार्यकर्त्यांसह ७ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.