आतंकवादावर निर्णायक कारवाई करणे आवश्यक ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर निर्णायक कारवाई करणे आवश्यक ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर निर्णायक कारवाईसाठी भारतानेच पुढाकार घेऊन पाकला संपवणे आवश्यक आहे. ‘अन्य कुणाकडून ही कारवाई होईल’, अशी भ्रामक अपेक्षा न करता आता हे स्वतःचेच दायित्व असल्याचे लक्षात घेऊन भारतानेच हे करणे आवश्यक आहे !

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी मृत्यूमुखी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी मृत्यूमुखी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित

(म्‍हणे) ‘समान नागरी कायदा झाल्‍यास परिणामांचा करणार अभ्‍यास !’

(म्‍हणे) ‘समान नागरी कायदा झाल्‍यास परिणामांचा करणार अभ्‍यास !’

देशात समान नागरी कायदा लागू होण्‍याच्‍या शक्‍यतेवरून कायदा लागू झाल्‍यास होणार्‍या परिणामांच्‍या अभ्‍यासासाठी महाराष्‍ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता नाही; राहुल गांधी परदेशात देशाची अपर्कीती करतात ! – देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता नाही; राहुल गांधी परदेशात देशाची अपर्कीती करतात ! – देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर – कोरोना लस सिद्ध करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्‍यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्‍ट्राला भरभरून दिले आहे. सध्‍या ४ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्‍ट्रात चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता सध्‍या जगात नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची … Read more

(म्हणे) ‘भारत-अमेरिका शस्त्रास्त्र करार आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक !’ – पाकिस्तान

(म्हणे) ‘भारत-अमेरिका शस्त्रास्त्र करार आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक !’ – पाकिस्तान

चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विठ्ठलभक्तांना मराठीतून शुुभेच्छा !

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विठ्ठलभक्तांना मराठीतून शुुभेच्छा !

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरून भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो ! भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे.

गोव्यात समान नागरी कायदा चालतो, तर मग देशात का नाही ? – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात समान नागरी कायदा चालतो, तर मग देशात का नाही ? – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. जात आणि धर्म यांच्या आधारे विभाजन होता कामा नये. गोव्यात एवढी वर्षे हा कायदा लागू असतांनाही गोव्यातील सर्व धर्मांच्या लोकांना काहीच अडचण निर्माण झालेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर ! – नारायण राणे, केंदीय उद्योगमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर ! – नारायण राणे, केंदीय उद्योगमंत्री

वर्ष २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे काम घराघरांत पोचवा, असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग : डिगस येथे बांगलादेशी नव्हे, तर बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील नागरिकांच्या अर्जांचा समावेश

सिंधुदुर्ग : डिगस येथे बांगलादेशी नव्हे, तर बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील नागरिकांच्या अर्जांचा समावेश

बांगलादेशच्या सीमेला जोडलेल्या राज्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. तेथून ते देशात इतरत्र स्थायिक होतात आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी लाच घेऊन त्यांना सुविधा पुरवतात. त्यामुळे या लोकांचा ‘बांगलादेशी’ नागरिक असा उल्लेख बातम्यांमध्ये झाला असल्यास तो पूर्णतः चुकीचा कसा ठरेल ?

जगभरात भारताच्‍या विकासाचा डंका !

जगभरात भारताच्‍या विकासाचा डंका !

एकीकडे अनेक देश मंदीच्‍या गर्तेत जात असतांना भारताची अर्थव्‍यवस्‍था मात्र चांगल्‍या स्‍थितीत आहे. ग्‍लोबल रेटिंग एजन्‍सी ‘एस् अँड पी’ यांच्‍या अहवालानुसार पुढील ३ वर्षांत भारताची अर्थव्‍यवस्‍था ६.७ टक्‍क्‍यांनी वाढेल. जागतिक पातळीवर ‘आम्‍हीच दादा’ अशी बतावणी करणार्‍या चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा फुगा हळूहळू फुटत आहे.