पाकिस्तानमध्ये मृत तरुणींच्या कबरीवर जाळी लावून ठोकले जात आहे टाळे !
मृतदेहावर बलात्कार होण्याची भीती !
मृतदेहावर बलात्कार होण्याची भीती !
पोलिसांनी खोटा गुन्हा नोंदवल्याचा न्यायालयाचा निर्वाळा
अशा धमक्या देणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !
पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या शरणार्थी हिंदूंची राजस्थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्हणणे आहे की, ही भूमी त्यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते.
सिंध प्रांतातील एका गावात हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले.तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले.
भारतीय लोक पाकिस्तानऐवजी चीनला सर्वांत मोठे सैनिकी आव्हान मानतात, असे विधान अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी केले आहे.
एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने पाकमधून जीव वाचवून भारतात आलेल्या शरणार्थीं हिंदूंना ते दुसर्या पाकिस्तानी राजवटीत असल्यासारखेच वाटत असेल !
भारताने जर पाकविरुद्ध युद्ध करून जिहादी आतंकवाद नष्ट केला, पाकव्याप्त काश्मीर मुक्त केले, तर भारतियांना आनंदच होईल; सरकार हे धाडस दाखवणार का ?