छोटा शकीलने मुंबईतील खंडणी पाकिस्‍तानात पाठवली ! – राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा

गुन्‍हेगारी जगताचा कुख्‍यात गुंड दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असणार्‍या छोटा शकीलने मुंबईतील व्‍यापार्‍यांकडून वसूल केलेली खंडणी पाकिस्‍तानात पाठवली आहे, अशी माहिती टेरर फंडिंग प्रकरणी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेल्‍या अन्‍वेषणातून समोर आली आहे.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील २९ साक्षीदारांना एन्.आय.ए. न्यायालयाने फितूर घोषित केले !

साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.

कर्नाटकातील भाजयुमोचे सदस्य प्रवीण नेट्टारु यांच्या हत्येत पी.एफ्.आय.च्या ४ कार्यकर्त्यांचा सहभाग

या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) प्रतिबंधित संघटना पॉक्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ४  सदस्यांची माहिती देणार्‍यांना रोख बक्षीस घोषित केले आहे.

‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस अनिश अहमद याला शिरसी (कर्नाटक) येथे घेतले कह्यात !

अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद  कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप हिने माओवाद्यांकडून स्फोटके बनवण्याचे घेतले प्रशिक्षण ! – एन्.आय.ए.

आरोपी ज्योती जगताप हिने स्वतःवरील आरोप खोटे असल्याचा दावा करत जामिनासाठी येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; परंतु ‘एन्.आय.ए.’ने याचिकेला विरोध केला.

सुनावणी करण्यापासून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची माघार !

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश असलेल्या वर्ष २००८ च्या मालेगाव बॉँबस्फोट प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची सुनावणी करण्यापासून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी १९ ऑगस्ट या दिवशी माघार घेतली आहे.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?

शाळांना रविवारऐवजी शुक्रवारची सुटी, म्हणजे झारखंडची इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल !

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आतंकवादी संघटना ‘आय.एस्’ गटाचा हात असल्याचा संशय !

कोल्हे यांच्या हत्येची पद्धत पाहून आक्रमणकर्ते ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रभावाखाली असल्याचे दिसते. यामुळेच ‘इस्लामिक स्टेट’सह इतर एखाद्या आतंकवादी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण चालू आहे.

अमरावती येथील वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !

हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !