चकमकीत ६ नक्षलवादी ठार
तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर सुरक्षादल अन् नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीच्या ठिकाणावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर सुरक्षादल अन् नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीच्या ठिकाणावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.
आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.
या प्रकरणातील अन्य ८ आरोपींचा जामीनअर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला आहे. १ डिसेंबर या दिवशी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.
अलीकडेच अटक करण्यात आलेला केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सैनिक अविनाश आणि त्याचे इतर २ साथीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या चौघांना अटक करण्यात आली आहे. अशा राष्ट्रघातक्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
नक्षलवादी संघटनांची पत्रकाद्वारे धमकी ! अशा धमक्या येऊ नयेत, यासाठी नक्षलवादच समूळ नष्ट करायला हवा !
जिल्ह्यातील गॅरापत्ती कोटगुल अरण्य परिसरात शोधमोहीम राबवत असतांना १६ नोव्हेंबर या दिवशी हत्यारासह एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे. या नक्षलवाद्याचे नाव सुखलाल परचाकी असे असून तो डी.व्ही.सी.चा सदस्य होता.
मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला असून त्यांनी या पैशांची शोधाशोध चालू केली आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले.
नक्षलवादी प्रशिक्षित असल्यामुळे त्यांना कमांडोच नियंत्रणात आणू शकतात. महाराष्ट्राकडून दिशा घेऊन अन्य राज्यांनी प्रयत्न केल्यास नक्षलवादाचे भारतभरातून उच्चाटन करणे सहज शक्य होईल, हे खरे !