विश्वशांतीसाठी संवाद महत्त्वाचा ! – डॉ. दलबीर सिंह, अध्यक्ष, वन ग्लोब फोरम
पुणे येथील ‘जी-२० इंटरफेथ समिट’ !
पुणे येथील ‘जी-२० इंटरफेथ समिट’ !
सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी..
अयोध्या येथे श्रीराममंदिराची उभारणी युद्ध स्तरावर चालू असून नैसर्गिक आपत्तींपासून मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी उपाय योजले गेले आहेत. यांतर्गत संरक्षण करणारी भींत आणि तटबंदी उभारण्यात येत आहे.
काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.
माझ्या मते आपल्याला ‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.
काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !
भारतीय नौदल त्याची शक्ती वेगाने वाढवत आहे. नवीन ६८ युद्धनौका खरेदी करण्याची मागणी देण्यात आली आहे. यासाठी २ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यामागे हिंदी महासाभरातील चीनचे वाढते आव्हान कारणीभूत आहे.
हिंदूंच्या हृदयातील अद्वितीय श्रद्धाच हिंदु धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आधार आहे. हे उदाहरणही त्याचेच प्रतीक होय !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.
आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो; पण स्वतःला नाही. आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून असते, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.