उत्तरप्रदेशातील रामपूर आणि श्रावस्ती येथे ८ गोतस्करांना अटक !

मपूर आणि श्रावस्ती येथे गोतस्करांना पकडतांना झालेल्या चकमकींमध्ये गोतस्कर घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा

‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच !

‘सप्तपदी’ आणि इतर विधींखेरीज हिंदू विवाह वैध नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court)

एका कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्रीच्या गुणवत्तेपेक्षा तिच्या शरिराला अधिक महत्त्व दिले जाते ! – अभिनेत्री पायल घोष

हिंदी चित्रपटसृष्टीचे हे वास्तव आज जगाला ठाऊक आहे. अशी चित्रपटसृष्टी समाजामध्ये कधीतरी नैतिकता निर्माण करण्यासाठी चित्रपटांद्वारे प्रबोधन करू शकेल का ?

देशात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा समाजवादी पक्षाच्या धर्मांध खासदाराचा कांगावा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मंचर (जिल्हा पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरावर १५० ते २०० धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

धर्मांधांना कायद्याचे भय नसल्यानेच ते उद्दाम झाले आहेत. हे धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका ने घेणार्‍या सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?

केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे धाडी !

तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.

म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सरकारकडे २४ ऑक्टोबरपर्यंतच मुदत !

गोवा खंडपिठाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या राज्य सरकारच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १० नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. परंतु गोवा खंडपिठाने दिलेली ३ मासांची मुदत त्यापूर्वीच संपत आहे !