उत्तरप्रदेशातील रामपूर आणि श्रावस्ती येथे ८ गोतस्करांना अटक !
मपूर आणि श्रावस्ती येथे गोतस्करांना पकडतांना झालेल्या चकमकींमध्ये गोतस्कर घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मपूर आणि श्रावस्ती येथे गोतस्करांना पकडतांना झालेल्या चकमकींमध्ये गोतस्कर घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच !
एका कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले.
हिंदी चित्रपटसृष्टीचे हे वास्तव आज जगाला ठाऊक आहे. अशी चित्रपटसृष्टी समाजामध्ये कधीतरी नैतिकता निर्माण करण्यासाठी चित्रपटांद्वारे प्रबोधन करू शकेल का ?
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुसलमानांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्मबांधवांना जसे साहाय्य करतात, तसे किती हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंना साहाय्य करतात ?
‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
धर्मांधांना कायद्याचे भय नसल्यानेच ते उद्दाम झाले आहेत. हे धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका ने घेणार्या सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?
तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड
सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.
गोवा खंडपिठाच्या आदेशाला आव्हान देणार्या राज्य सरकारच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १० नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. परंतु गोवा खंडपिठाने दिलेली ३ मासांची मुदत त्यापूर्वीच संपत आहे !