ShriRamCharitManas Allahabad High Court : श्रीरामचरितमानस योग्य संदर्भासह वाचले गेले पाहिजे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

मौर्य हे सातत्याने हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांचे केवळ कान न टोचता न्यायालयाने त्यांना शिक्षाच द्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते !

Assam Janata Raja : आसाममध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग होणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे महान हिंदु योद्धे लचित बरफुकन यांचेही चरित्र अशा प्रकारच्या महानाट्याच्या रूपात जगासमोर आणण्याचा मानस !

वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापिठात साम्यवाद्यांकडून हिंदुविरोधी घोषणा

‘मोदी-योगी मुर्दाबाद’ अशाही दिल्या घोषणा !
साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !

कुणालाही कोणत्याही विचारसरणीला नष्ट करण्याचा अधिकार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयाने केवळ फटकारून सोडून देऊ नये, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा, तसेच आरोपींना अटक करण्याचाही आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !

पंजाबमधील ४ हत्या प्रकरणांतील दोघांना गोव्यात अटक

गुन्हेगारांना गोवा लपण्यासाठी सुरक्षित स्थळ वाटते. चार्ल्स शोभराजपासून आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना गोव्यात अटक करण्यात आली आहे. गोव्याची ही प्रतिमा पालटायला हवी !

गोवा : व्याघ्र क्षेत्राच्या संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली

व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी गोवा सरकारने नागरी अर्ज केला आहे आणि याला विरोध करणारी याचिका गोवा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केली आहे.

राजापूर येथे ‘हलालमुक्त’ दिवाळीच्या खरेदीला प्रारंभ !

‘कारण नसतांना मुसलमानेतर ग्राहकांच्या माथी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने मारली जात आहेत.’, या गोष्टींचा विरोध केल्यामुळे विवेक गुरव यांचे कौतुक करण्यात आले.

Supreme Court told Governor : देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करावे ! – सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

पंजाब सरकारने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

देहलीमध्ये बसले भूकंपाचे धक्के !

भूकंपाचे धक्के नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

खोपोली येथे आयुर्वेदाद्वारे कर्करोगावरील उपचारासाठी रुग्णालय उभारणार !  

खोपोली येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडून आयुर्वेदाद्वारे कर्करोगावरील उपचारासाठी संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. आयुर्वेदाच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करणारे हे देशातील पहिलेच रुग्णालय असेल. तेथे कर्करोगावरही संशोधन करण्यात येणार आहे.