पराक्रमी योद़्‍ध्‍यांकडून धर्माचरणाचे महत्त्व शिकणे आवश्‍यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदी महान योद़्‍ध्‍यांनीही एकलिंगजी आणि भवानीमाता यांची पूजा केली. त्‍यांना जीवनातील दैवी शक्‍तीचे महत्त्व ठाऊक होते. त्‍याप्रमाणे आपणही हिंदु असल्‍याने धर्माचरण करणे आणि ते शिकणे आवश्‍यक आहे…

सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे ! – पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज, बागेश्‍वर धाम 

धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालते. राजकारणाने धर्मकारण चालत नाही; पण धर्मकारणाने राजकारण नक्‍कीच चालते. सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे.

‘एन्.आय.ए.’कडून ७ आतंकवाद्यांविरुद्ध मुंबईतील विशेष न्‍यायालयात आरोपपत्र प्रविष्‍ट !

महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्‍तगीर पठाण, समीब काझी, जुल्‍फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत.

पुणे येथे साखळी बाँबस्‍फोट घडवून आणण्‍याचा आतंकवाद्यांचा कट !

साखळी बाँबस्‍फोट घडवून देशात सातत्‍याने घातपाती कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांचे तळ नष्‍ट करणेच आवश्‍यक !

सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून आरक्षण द्यावे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; कारण जेव्हा देश गुलामगिरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे.

आता सहन करण्याच्या पलीकडे गेले असून आम्ही बुलडोजर चालवण्यास प्रारंभ केला, तर थांबणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांवर अशा फटकारण्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि जनतेला जीवघेण्या प्रदूषणाला प्रतिवर्षी सामोरे जावे लागणार. त्यामुळे न्यायालयाने स्वतः यावर जातीने लक्ष देऊन प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

अमरनाथ गुहेपर्यंत रस्ता बनवून सीमा रस्ता संघटनेने घडवला इतिहास

वाहनांची पहिली तुकडी नुकतीच मंदिरापर्यंत पोचली.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक

दिवाळीत करणार होते घातपात !
घातपातावरून अटक करण्यात येणार्‍या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी जात असतांना सहस्रावधी मुसलमानांनी आमच्या गाडीला घातला होता घेराव !

ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितल्या आठवणी

अयोध्येतील राम पथाजवळील बद्र मशिदीचे स्थानांतर थांबले !

अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचा पहिला टप्पा पूर्ण करून २२ जानेवारी २०२४ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठ करण्यात येणार आहे. मंदिराच्या अनुषंगाने संपर्ण अयोध्येचा कायपालट करण्यात येत आहे.