वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने पाकव्याप्त काश्मीर परत आणल्यास संपूर्ण देश मत देईल ! – काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना फटकारले !
विविध खात्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उत्कृष्ठ सहकार्याबद्दल नौदलाच्या वतीने ‘चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ’ हे पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन ५ डिसेंबर या दिवशी सत्कार करण्यात आला.
‘गोमांतक’ काव्याची पृष्ठभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळातील असून त्यात पोर्तुगीजांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हिंदूंनी त्याविरुद्ध दिलेला चिवट लढा यांचे वर्णन केले आहे. हे महाकाव्य वर्ष १७३० नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे.
नेहरूंनी काश्मीरच्या संदर्भातच नव्हे, तर देशाच्या संदर्भात अनेक घोडचुका करून ठेवल्याने त्याचे परिणाम आजही भारत आणि जनता भोगत आहे !
पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’, असे समीकरणच झाले आहे. राजस्थानमध्ये हीच स्थिती झाल्यामुळे तेथील हिंदूंनी काँग्रेसची पाकिस्तानी राजवट उलथवून लावली. कर्नाटकातील हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे !
‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमण !
ऑनलाईन सुनावणी स्थगित
आरोपींनी गोगामेडी यांच्याकडे घेऊन जाणार्या मित्रालाही ठार मारले !
मुळात हिंदु धर्म आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचा कुणीच अवमानच करता कामा नये, अशी पत हिंदूंनीच निर्माण केली पाहिजे !