
नवी देहली – प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये शेतकर्यांच्या टॅ्रक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारामागे संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, तर योगेंद्र यादव स्वतःचा स्वार्थ साधत आहेत, असा आरोप पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांनी केला आहे.
‘ किसान, सरकार के दुश्मन नहीं है लेकिन @_YogendraYadav नहीं चाहते हैं कि रास्ता निकले ‘ #FarmersProtest https://t.co/Fa8a4zgexJ
— Times Now Hindi (@TimesNowHindi) February 10, 2021
बिट्टू यांनी म्हटले की, जर योगेंद्र यादव यांना अटक केली गेली, तर शेतकरी आणि सरकार यांच्यामधील चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकते; कारण यादव हेच या दोघांमध्ये आग लावणारे आहेत, असाही आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी बिट्टू यांच्यावर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी काही जणांकडून आक्रमण झाले होते.
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court