निकालाचा अक्षम्‍य गोंधळ !

एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्‍यांच्‍या भविष्‍याशी खेळच चालू असल्‍याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्‍याचा चक्‍क विसर, म्‍हणजे कहर झाला.

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्‍या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !

सिंधुदुर्ग : मद्याची अवैध वाहतूक, दोघांना अटक

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ?

परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचा शासनाचा आदेश कागदावरच !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अ‍ॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) शहरात भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात लहान मुलगा गंभीररित्या घायाळ

कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असेल ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !

नंदुरबारमधील कुपोषण आणि बालमृत्‍यू यांना राज्‍य सरकार उत्तरदायी ! – आमदार आमश्‍या पाडवी

स्‍वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्‍या सर्व शासनकर्त्‍यांना हा प्रश्‍न सोडवता न येणे लज्‍जास्‍पद आहे. सरकारने आता तरी ही समस्‍या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही पुणे येथील देवळे गाव रस्‍त्‍यासारख्‍या मूलभूत सुविधेपासून वंचित !

केवळ पोकळ आश्‍वासने देणार्‍या नेत्‍यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. जनतेला दिलेली आश्‍वासने न पाळणार्‍यांना मते द्यायला नको, असा विचार जनतेच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ?

प्रशासनाच्‍या उदासीनतेमुळे जुनी सांगवी (पुणे) येथील महापालिकेची भाजीमंडई धूळखात पडून !

हे प्रशासनाच्‍या नियोजनशून्‍य कारभाराचा परिणाम नाही तर काय ? ‘संबंधित अधिकार्‍यांकडून हा व्‍यय वसूल केला पाहिजे’, असे जनतेला वाटते.

पुणे महानगरपालिकेच्‍या दळवीवाडी येथील शाळेत अपुरे शिक्षक !

ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्‍था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्‍या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

ठाणे येथे ८ दिवसांत कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण !

कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.