निकालाचा अक्षम्य गोंधळ !
एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच चालू असल्याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्याचा चक्क विसर, म्हणजे कहर झाला.
एकंदरीतच विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच चालू असल्याचे चित्र आहे. आता तर उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्याचा चक्क विसर, म्हणजे कहर झाला.
सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही !
मद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.
कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असेल ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना हा प्रश्न सोडवता न येणे लज्जास्पद आहे. सरकारने आता तरी ही समस्या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
केवळ पोकळ आश्वासने देणार्या नेत्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. जनतेला दिलेली आश्वासने न पाळणार्यांना मते द्यायला नको, असा विचार जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ?
हे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम नाही तर काय ? ‘संबंधित अधिकार्यांकडून हा व्यय वसूल केला पाहिजे’, असे जनतेला वाटते.
ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.