Pakistan Minorities : पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची स्थिती दयनीय ! – पाकिस्तान मानवाधिकार आयोग
ही स्थिती पालटण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे !
ही स्थिती पालटण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे !
पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणार्यांची बाजू घेणारा आंतरराष्ट्रीय, तसेच भारतातील समुदाय याविषयी आतातरी बोलेल का ?
भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना धर्मांध मुसलमानांमुळे पलायन करण्यास भाग पडते, हा गेल्या १ सहस्र वर्षांचा अनुभव आहे.
केंद्र सरकार याविषयी पाकला खडसावत का नाही ? हिंदूंची ही दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.
ते पुढे म्हणाले की, उमरकोट आणि नगरपारकर येथे कॉरिडॉर बनवता येईल.
‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !
या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
केंद्रशासनाने इस्लामी देशांतील विस्थापित हिंदूंना ‘सीएए’ कायदा करून सुरक्षा देण्यासह रोहिंग्या-बांगलादेशी धर्मांधांना हाकलावे !