अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व देण्यासाठी कॅनडा सरकारने योजना आखावी ! – कॅनडातील शिखांच्या संघटनांची मागणी

भारताने आधीच अशांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली असतांना आणि भारत या नागरिकांसाठी जवळचा देश असतांना स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठीच या शीख संघटना अशी मागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

उशीर होण्यापूर्वी आम्हाला अफगाणिस्तानमधून सुरक्षित बाहेर काढा !

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख यांचे तालिबानच्या भीतीमुळे आवाहन !
भारत सरकारने या हिंदू आणि शीख यांना साहाय्य करून भारतात आणण्याचा अन् त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे !

पाकमध्ये वयाची १८ वर्षे होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला एका मंत्र्याकडून विरोध

पाकमधील सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. या ठिकाणी धर्मांतर होण्याच्या घटना पुनःपुन्हा घडत आहेत. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे हे सूत्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक मिजो समुदायातील सर्वाधिक मुले असणार्‍या पालकांना १ लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देणार !

सध्या देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झालेलेच आहेत, हे लक्षात घ्या !

राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।

पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती !

पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची  हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

बांगलादेशी धर्मांधांचे आव्हान !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय !  

याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत; मात्र भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर दगड भिरकावण्यात आल्याची अफवा जरी पसरली, तरी हिंदूंना लगेच ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ ठरवून ते मोकळे होतात !