‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभूतपूर्व संशोधन कार्य ‘श्री गणेशचतुर्थीच्या’च्या निमित्ताने १९ ऑगस्टपासून प्रसिद्ध करत आहोत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभूतपूर्व संशोधन कार्य ‘श्री गणेशचतुर्थीच्या’च्या निमित्ताने १९ ऑगस्टपासून प्रसिद्ध करत आहोत.
‘व्यक्तीच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांवरून त्याच्या आध्यात्मिक स्थितीविषयी कळू शकते. एखाद्याचे साधना आरंभ करण्यापूर्वीचे आणि अध्यात्मात चांगली प्रगती केल्यानंतरचे अशा दोन छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्या व्यक्तीतील आध्यात्मिक स्तरावरील पालट लक्षात येतात.
श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र, सर्वसाधारण चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या दोन शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले.
‘ज्येष्ठ अमावास्या, २१.६.२०२०, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.
‘५ ते ८ फेब्रुवारी २०२० या दिवशी क्वालालंपूर येथे ‘द काला २०२० एशियन टेक्स्ट, ग्लोबल कान्टेक्स्ट’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.