सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने पू. सदाशिव परांजपे आजोबा यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’

संस्कृत आणि मराठी भाषा सर्वाधिक सात्त्विक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आपण आणि ‘ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’, यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. व्यापक स्तरावर एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर परिणाम होत असतो. भाषा ‘त्यांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ यांत कशा भिन्न असतात ?…….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे……..

‘सुर-ताल हुनर का कमाल’, या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे

कु. अपाला औंधकर ही ‘भरतनाट्यम्’ हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे.

मुंबई येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाच्या वेळी उपस्थित साधक अन् संत यांना आलेल्या दैवी अनुभूती

‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’….

व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

व्यक्तीने सात्त्विक आहार सेवन केल्याने तिच्या मनात सात्त्विक विचार येतात. सात्त्विक विचारांमुळे तिच्याकडून सात्त्विक कृती होतात. यामुळे तिची वृत्तीही सात्त्विक बनते. त्यामुळे उपाहारगृहापेक्षा घरी बनवलेले सात्त्विक पदार्थ सेवन करावेत.

दायित्व घेऊन सेवा करतांना स्वतःतील अहंचे निरीक्षण करण्याच्या संदर्भात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

४ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या अंकात आपण ‘अहं न्यून होण्यासाठी करायचे प्रयत्न’, ‘भावस्थितीत कसे रहावे ?’ आदी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया. 

‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या वैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘मनोविकार आणि अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रबोधन !

‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम्.आय.च्या) तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या ‘सी.एम्.ई.’ (CME) मध्ये ‘अध्यात्मशास्त्राचे मनोविकारांमागील कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांतील स्थान’ या विषयावर पावरपॉईंटच्या माध्यमातून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध ऑगस्ट २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला आतापर्यंत एकूण ११ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजे ‘श्राद्ध’. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते.