सर्वांशी सहजतेने संवाद साधणारे आणि नामांकित बासरीवादक असूनही कर्तेपणा ईश्वराला अर्पण करणारे पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

पू. पंडित केशव गिंडे यांनी केलेल्या बासरीवादनाचा उपस्थितांवर कसा परिणाम होतो’, यासंदर्भातील संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. त्यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या बासरीवादनाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.’  

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येते यामुळे तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील परमार्थ निकेतनमध्ये ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी होणार ‘नारीसंसद’ !

या संसदेमध्ये ‘कुटुंब रचना आणि कार्यप्रणाली काय आहे ? आणि ती कशी असावी ?’, तसेच मुक्त संवादामध्ये ‘महिलांसाठी काय चांगले होईल ?’ आणि ‘महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण’ या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील परमार्थ निकेतनमध्ये ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी होणार ‘नारीसंसद’ !

‘लोकसंसद’चे श्री. रविशंकर तिवारी आणि ‘परमार्थ निकेतन’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला सहभागी होण्याची संधी दिली.

सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने पू. सदाशिव परांजपे आजोबा यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’

संस्कृत आणि मराठी भाषा सर्वाधिक सात्त्विक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आपण आणि ‘ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’, यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. व्यापक स्तरावर एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर परिणाम होत असतो. भाषा ‘त्यांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ यांत कशा भिन्न असतात ?…….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे……..

‘सुर-ताल हुनर का कमाल’, या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे

कु. अपाला औंधकर ही ‘भरतनाट्यम्’ हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे.

मुंबई येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाच्या वेळी उपस्थित साधक अन् संत यांना आलेल्या दैवी अनुभूती

‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’….

व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

व्यक्तीने सात्त्विक आहार सेवन केल्याने तिच्या मनात सात्त्विक विचार येतात. सात्त्विक विचारांमुळे तिच्याकडून सात्त्विक कृती होतात. यामुळे तिची वृत्तीही सात्त्विक बनते. त्यामुळे उपाहारगृहापेक्षा घरी बनवलेले सात्त्विक पदार्थ सेवन करावेत.