सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ आस्थापनाची पहाणी करून त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

सांगली जिल्ह्यातील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ या आस्थापनातून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ यांमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रदूषण होत आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांही महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समितीने सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना या संदर्भात निवेदने दिली.

महाराष्ट्र : विधानसभेत ६ सहस्र २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात ६ सहस्र २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.

मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपांचा विरोधकांकडून विधान परिषदेत पुनरोच्चार !

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सत्ताधारी आणि विरोधक यांनी घातलेल्या गोंधळामुळे अभिभाषण पूर्ण न करताच राज्यपालांनी केला सभात्याग !

गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ! लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सभागृहातील असे वर्तन हे लोकशाहीचे दुर्दैव होय !

विधीमंडळात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना चर्चेतून उत्तरे दिली जातील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याविषयी राज्यपालांना पत्र देण्यात आले आहे. त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा आहे.

३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन !

महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष २०२२ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे ३ मार्चपासून चालू होणार आहे. २५ मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू रहाणार आहे.

वाईन हे मद्य नाही, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चहा-पाण्याऐवजी वाईन द्या !

आघाडी सरकारमधील प्रतिदिन एक मंत्री ‘वाईन हे मद्य नाही’, असे वक्तव्य करत आहे. असे असेल, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने सर्वांना चहा-पाण्याविना वाईनच द्यावी. या सरकारला जनाची नाही, तर मनाची लाज असेल,…